पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात; सोयाबीन, उडीद, मुग पिकांनी टाकल्या माना.
जामखेड तालुक्यात दुबार पेरणीचे संकट; पाणीटंचाईमुळे शेतकरी चिंतेत.. अहिल्यानगर/ प्रशांत बाफनाजामखेड तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामावर पावसाच्या अनिश्चिततेचे मोठे संकट ओढवले...















